Archives
किसान सभेचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना
February 21st, 2019
ऑनलाईन टीम / नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च ...
विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका, अकोला, जालना, बुलडाण्यात नुकसान
February 21st, 2019
ऑनलाईन टीम / मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 20 आणि 21 फेब्रुवारीला काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. जालना जिल्ह्यातील ...
मुंबई महानगर प्रधिकरणाच्या हद्दीत वाढ होणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 निर्णय
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य मंत्रीमंडळातील बैठकीत आज एकूण 16 निर्णय घेण्यात आले आहे. आतापर्यंत मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वात जास्त निर्णय आज घेण्यात आले आहे. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढवणे, सैन्य दलातील शौर्यपदक आणि सेवापदक ...
दहशतवाद्यांना पोसू नका ; अमेरिकेचा पाक , चीनला सल्ला
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसू नका आणि त्यांना मदद देणं बंद करा, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. संयुक्त राष्ट्र संघातील आपापल्या जबाबदाऱया यथाशक्ती पार पाडा, असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...
आता युद्ध झालेच पाहिजे : युजवेंद्र चहल
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आता आपण गप्प बसून चालणार नाही. पाकिस्तानने भारताच्या सहनशक्तीचा अंत पाहिला असून आता पाकिस्तानशी युद्ध व्हायलाच हवे असे मत यजुवेंद्र चहल याने व्यक्त केले आहे. तसेच पाकिस्तानविरोधत सामना खेळायचा की नाही हा निर्णय ...
इम्रान खानला संधी द्यायला हवी : मेहबूबा मुफ्ती
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / श्रीनगर : भारताने पाकिस्तानला पठाणकोट दहशतवादी हल्ला, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले असतानाही त्या देशाने काहीही कारवाई केली नाही हे खरे आहे, मात्र असे असले तरी इम्रान खान हे नवे पंतप्रधन असल्याने त्यांना संधी देणे ...
अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न दिल्यास शिवसेना युती तोडणार : रामदास कदम
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / मुंबई : साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले ...
दहशतवादाविरोधात भारताला पूर्ण सहकार्य करणार :सौदी
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला जगभरातून पाठिंबा मिळत असताना सौदी अरेबियानंही भारताला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘दहशतवाद हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही भारताला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत,’ ...
केरळात देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / तिरूअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ’केपी-बॉट’चे उद्घाटन केले. केपी-बॉट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून डय़ुटी करणार आहे. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. हा ...
पुलवामा हल्ल्याचा फायदा उठवा , भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
February 20th, 2019
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांवरून गुजरातमधील भाजपाचे नेते आणि प्रवक्ते भरत पंडय़ा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यामुळे देशात ‘देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत, त्याचा मतांसाठी फायदा ...
Page 4 of 1,054« First«...23456...102030...»Last »