प्रतिनिधी / लातूर
लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होणार- जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचे आदेश. या आदेशानुसार प्रति व्यक्ती 2 हजार रुपयांचा दंड केला जाणार असल्याचे स्पष्ट केल आहे. असा गुन्हा करणाऱ्यांवर पोलीसामार्फत फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. तसेच अशा व्यक्तीला 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणार आहे