बेळगाव – महाराष्ट्र- कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जात असून त्यामध्ये वाढ करून दरमहा २० हजार इतके करण्यात आले आहे. याबाबत शासनाने आपला निर्णय लागू केला असून १ नोव्हेंबर २०२२ पासून निवृत्ती वेतन वाढ लागू करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील ११ तर मुंबईतील ६७ वारसांना वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ होणार आहे.
Trending
- महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांवर गुन्हा! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अडचणी वाढण्याचे शक्यता
- नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट…मोदी सरकार जाणार…इंडिया सरकार येणार- बाळासाहेब थोरात
- वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने
- शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
- रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे
- पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील