नुकसान झालेले शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत
लेखी निवेदनाव्दारे वेधले लक्ष तालुका कृषि अधिकाऱयांचे
Loss of areca nut crop due to leaf spot disease in Tulsa
वेंगुर्ले तालुक्यातील सुपारी व भात पिक घेणारे शेतकरी व बागायतदार (कोळे) रोगांमुळे गेल्या तीन मfहन्यामध्ये शेतकऱयाचे सुपारी गळून मोठय़ा प्रमाणांत नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे सुध्दा झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकऱयांच्या भात पिक विम्याचे पंचनामे होऊन सुध्दा अदयापपर्यंत विमा कंपनीने शेतकऱयांचे पिक विम्याची रक्कम मिळालेली नसून ती तात्काळ जमा करण्यात यावी. अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
वेंगुर्ले (वार्ताहर)-