बेळगाव प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. उसाला किमान 3500 प्रतिटन दर द्यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Trending
- नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
- आरोप, प्रत्यारोप नको, शाश्वत विकासावर बोला ! जाणकार मतदारांचे उमेदवारांसह नेत्यांना आवाहन
- विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
- प्रश्नच प्रश्न चोहीकडे…गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
- भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
- रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!
- मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन