-
-
-
बीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article
आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …
Categories
संपादकिय / अग्रलेख
विशेष सुरक्षा कवच
महनीय व्यक्तींना विशेष सुरक्षा कवच पुरविण्याची तरतूद असणाऱया कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत नुकतेच संमत करण्यात आले आहे. त्याला राज्यसभेची मान्यता मिळण्याचीही शक्यता आहे. या सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास विशेष सुरक्षा कवच (एसपीजी सुरक्षा) केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे नातेवाईक, तसेच माजी पंतप्रधान व त्यांच्यासह राहणारे त्यांचे जवळचे नातेवाईक यांनाच पुरविली जाईल. अन्य कोणालाही, मग ती व्यक्ती कितीही ...Full Article
संस्कृत साहित्यातील अनमोल रत्ने: (11) बाणभट्टाची कादम्बरी
‘कादम्बरी’ हा संस्कृत साहित्यातील महान ग्रंथ किंवा गद्यकाव्य आहे. ह्याचा रचयिता बाणभट्ट आहे. ही जगातील पहिली आणि प्रणयरम्य कादंबरी 7 व्या शतकात लिहिली गेली असे मानले जाते. परंतु कादंबरीचा ...Full Article
गगन कोंदलें तिही बाणीं
रुक्मिणी हरण प्रसंगी झालेल्या युद्धाचे वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात – राय चलिले मुगुटांचे । थोर बळ गवेषणाचें । सैन्य पातलें मागधाचें । युद्ध त्याचे दारुण । वेगीं ...Full Article
महाराष्ट्रात घडामोडी, कर्नाटकात चिंता
जनतेने एखाद्या पक्षाला स्पष्ट जनादेश दिला नाही तर राजकीय पक्ष आणि त्या पक्षांच्या नेत्यांची अवस्था काय होते, हे आधी कर्नाटकात व आता महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरात ...Full Article
त्रस्त करिती तप्त उन्हाच्या झळा
हवामान बदल आणि तापमानवाढीच्या संकटाखाली आज संपूर्ण जग संत्रस्त होत चालले आहे. एका बाजूला शीतलहरीचे संकट तर दुसऱया बाजूला तप्त उन्हाच्या झळा सजीवमात्रांचे जग हैराण करत आहे. अरबी सागराच्या ...Full Article
उद्धवपर्व!
महाराष्ट्रात उगवणारा आजचा सूर्य उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. आजच्या दिवसावर त्यांचे नाव कोरलेले आहे. मुख्यमंत्री या बिरूदासह ठाकरे महाराष्ट्राच्या संवैधानिक नेतृत्वाला सिद्ध झाले आहेत. राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूत घनघोर ...Full Article
नवे सरकार कालचे आणि आजचे
तीनेक दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्याची बातमी वाचली. पाच रुपयात अटल भोजन थाळी मिळणार या कल्पनेने तेव्हा मनापासून आनंद झाला होता. पण ते सरकार टिकले नाही आणि आता ...Full Article
सारण कोंडिला महावीर
यादव पक्षातील सारण याचे रणप्रवीण वंगराजाशी तुंबळ युद्ध चालले होते. सारणाने त्याच्यावर बाणांचा पाऊस पाडला. त्यामुळे वंगराजा वैतागून गेला. सारणाने वंगराजाचा सारथी मारला, घोडे मारले, त्याच्या सैन्याला झोडपून टाकले. ...Full Article
महाराष्ट्रातील घडामोडीतून नव्या अध्यायाला सुरुवात
गोक्यात भाजपचे सरकार असूनही भाजपचेच कार्यकर्ते खुष नाहीत. त्याच बरोबर राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील कमालीची ढासळलेली आहे. त्यात भर म्हणून सरकारात अल्पसंख्याक आमदारांची संख्या वाढलेली आहे. उद्या हे आमदार एकत्र ...Full Article
राफेल वाद थांबणे देश व काँग्रेसच्याही हिताचे
गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमानखरेदी व्यवहार प्रकरणी मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यावर अरुण शौरी, यशवंत सिन्हा व कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी या निकालाचा फेरविचार करावा म्हणून नव्या याचिका ...Full Article