-
-
-
धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article
कृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …
Categories
रत्नागिरी
साठ हजार लांबवणारे चोरटे जेरबंद
गुहागर /प्रतिनिधी शृंगारतळी बाजारपेठेत 10 फेब्रुवारी रोजी बाजाराच्यादिवशी मालाणी यांच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाच्या खिशातून 60 हजार रूपये चोरून नेणाऱया दोन अट्टल चोरांना गेले आठ दिवस या चोरीची गुप्तता ठेवत येथील पोलिसांनी गजाआड केले आहे. नंदन बिलोश्राम गुर्जर (20, खंडवा चमारवाडी, ता. खरगुन, जि. खंडवा, मध्यप्रदेश, सध्या रहाणार चिपळूण बहाद्दूरशेख नदीजवळ), दुसरा आरोपी चुंग्या चम्मालाल सोलंकी (19, बजरंगपुरा पिल्लमपूर, ...Full Article
भाजपला जनताच औकात दाखवेल!
प्रतिनिधी/ खेड ज्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला त्या राष्ट्रवादीचे अजित पवार व सुनिल तटकरे यांना हात लावायला भाजप सरकार घाबरत आहे. भाजपला दिलेला टेकू सेना कधीही काढेल, ...Full Article
साहित्य-नाटय़ संमेलनाध्यक्षपदी कवी संदिप खरे
प्रतिनिधी/ रत्नागिरी महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, शाखा रत्नागिरी आणि अखिल भारतीय नाटय़ परिषद-शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्य व नाटय़ संमेलन’च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी संदिप खरे यांची ...Full Article
वांद्री येथे आयशर टेम्पो-कार अपघात
वार्ताहर/ संगमेश्वर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी या अपघातप्रवणक्षेत्रात अपघातांची मालिका सुरुच असून संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे आयशर टेम्पो व कारमध्ये झालेल्या अपघातात आयशर टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले. ...Full Article
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलीस सज्ज जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलीस सज्ज जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलीस सज्ज
प्रतिनिधी / रत्नागिरी रत्नागिरीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्याबाहेरील एकूण 25 अधिकाऱयांसह 874 पोलीस हजर झाले आहेत. याचबरोबर नियंत्रण कक्ष ...Full Article
कोटय़वधींची धरणे पण एका थेंबाचाही उपयोग नाही
कालव्याअभांवी धरणातील पाण्याचा उपयोग नाही. संगमेश्वर/ वार्ताहर कोटय़वधी रुपये खर्च करुन गडनदी, गडगडी व रांगव धरणे उभारली जात आहेत. गेले अनेक वर्षे या धरणांची कामे सुरु आहेत. मात्र या ...Full Article
रिक्षाभाडे दरवर्षी नव्याने ठरण्यास तज्ञ समिती अनुकूल
प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी जिल्हय़ात शहर आणि ग्रामीण भागातील रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या वेगवेगळय़ा स्वरूपाच्या असून ग्रामीण भागातील रिक्षाचालकांच्या समस्या अधिक आहेत. रिक्षा भाडेसूत्र निश्चित आपण करणार नसून आपली समिती योग्य ...Full Article
गद्दारांना जनताच पायाखाली घेईल!
प्रतिनिधी / खेड आपली बांधिलकी केवळ विकासाशीच असून हे गेल्या 25 वर्षात प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. मात्र, केवळ विकासाच्या वल्गना करून मतांसाठी जनतेची दिशाभूल करताना सेनेने केलेल्या विकासकामांचे ...Full Article
देशातील 400 बाजारपेठांमध्ये होणार ‘हापूस’चे मार्केटींग!
राज्य कृषी पणन महामंडळाचा निर्णय रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बागायतदार करणार मार्केटींग महाराष्ट्रातील 25 शहरांमध्येही भरवणार आंबा महोत्सव विजय पाडावे /रत्नागिरी कोकणातील हापूस आंब्याला परदेशी निर्यातीबरोबरच देशातील आंतरदेशीय व आंतरराज्य ...Full Article
रत्नागिरी तालुक्याच्या आखाडय़ात भिडणार 55 रणरागिणी
महिला आरक्षित गट, गणांतील लढती ठरणार चुरशीच्या शिवसेना व भाजपाने दिल्या तोडीस तोड उमेदवार वाटद, हरचिरी, कुवारबाव, शिरगाव, फणसोप, हातखंब्यात लक्षवेधी प्रतिनिधी /रत्नागिरी एकेकाळी कोणतीही निवडणूक म्हटली की, ...Full Article