कोकणच्या घाटमाथ्यावरील किल्ल्याकडे दुर्लक्ष : इतिहासाच्या साक्षीदाराचे संवर्धन, अभ्यास व्हावा सौरभ मुजुमदार / कोल्हापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या अभयारण्यात कोकणच्या घाटमाथ्यावर असणारा अभेद्य, अजिंक्य किल्ला `सदानंदगड उर्फ शिवगड’ होय. करवीरचे शंभू छत्रपती यांच्या आज्ञेवरून पंत अमात्य भगवंतराव यांनी बांधलेला हा गड सध्या दुर्लक्षित आहे. एक नैसर्गिक आनंद घेण्याची टेकडी, पर्यटनस्थळ एवढेच
Trending
- घरोघरी गौराईचे सोनपावलांनी आगमन
- गणेशोत्सवासाठी काकडी-भोपळ्यांना पसंती
- युके-27 फर्न हॉटेलमध्ये 24 ला ‘सायली राजाध्यक्ष सारीज’चे प्रदर्शन
- जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढतोय
- पडळकरांची अजितदादांवरील टीका अशोभनीय
- मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाला कटिबद्ध
- मदभावी गावामध्ये वादग्रस्त जमिनीवर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
- दुष्काळग्रस्त भागातील पीकहानी त्वरित द्या