शाळकरी मुलांना प्रवासाला घेऊन गेलेल्या बसचा ब्रेकफेल झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे तब्बल ५० विध्यार्थ्याचा जीव वाचला.
ही घटना महाराष्ट्राच्या महाबळेश्वर येथे घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील एका माध्यमिक शाळेच्या विध्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पुणे येथील महाबळेश्वरला ट्रिपला नेत होते. पण अचानक बसचा ब्रेकफेल झाला. चालकालाच्या सतर्कतेमुळे होणाऱ्या मोठा अपघात टळला.