सांगली: महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण मिळाले नाही. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर असताना प्लॅन करून आरक्षण आडवल्याचा आरोप भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी केला. आज त्यांनी सांगलीत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, 105 नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या. प्रत्येत नगरपंचायतीमध्ये 4 नगरसेवक हे ओबीसीचे निवडून जात होते. म्हणजेत 420 नगरसेवक हे निवडणूका लढवत होते. जवळपास 29 ते 30 जण नगराध्यक्ष झाले असते. पण येणाऱ्या नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूका या ओबीसींना लढता येणार नाहीत म्हणजे पुढील 5 वर्ष ओबीसी वंचित राहणार असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन