आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किन आजारामुळे साठेआठ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. राज्यात लम्पी आजाराचा प्रार्दुभाव वाढल्याने मुंबईत महिनाभर जनावरांचा बाजार यात्रा, ने-आण करण्यास पूर्णता: बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मुंबई पोलीसांनी परीपत्रक काढलं आहे. लम्पी आजारावर नियंत्रण आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत हे पाऊल उचलले आहे. तसेच अफवा पसरवल्यास कठोर कारवाई होणार आहे. नियामांचं उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
Trending
- रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती
- काँग्रेस नगरसेवकाने केला हवेत गोळीबार,सांगलीत खळबळ
- Ratnagiri : कस्टमने जप्त केलेल्या 1 हजार 800 शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू
- …अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल
- गॅरंटी योजनांचा विकासावर परिणाम होणार नाही – मंत्री सतीश जारकीहोळी
- परिखपुल प्रश्नी रेल्वे,महापालिकेला नोटीस
- अजित पवारांबद्दल जे बोललो त्याबद्दल खेद वाटतो, राऊतांची नरमाईची भूमिका
- “भावी मुख्यमंत्री… नाना पटोले”; भंडाऱ्यात झळकले बॅनर