महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव आज महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठरावाच वाचनं करण्यात आलं. ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आभार मानण्यात आले. बेळगाव निपाणीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा यावेळी एकनाथ शिंदें यांनी निर्धार केला. ठराव संमत झाल्यावर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली.नेमका काय ठराव आहे जाणून घेऊया.
ठरावातील महत्त्वाचे मुद्दे–
सीमेवरील 865 गावं महाराष्ट्रात सामील करण्य़ासाठी प्रयत्न करणार .
-आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.
-सीमावर्ती भागात काम करणाऱ्या मराठी मंडळांना अर्थसहाय्य.
-865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबारपणे उभं आहे.
-सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार.
-दरमहा 20 हजार रूपये मदतीची मुख्यंमंत्र्यांची घोषणा.
-865 गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येणार.
-सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवणार.
Trending
- Kolhapur Breaking : कात्यायनी दरोडा प्रकरण ; 36 तासात पोलिसांनी लावला छडा ,जेलमध्ये रचला कट,दोघेजण पोलिसांच्या ताब्यात
- Kolhapur News : उचगाव लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांचा जातीचा दाखला वैध
- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- दंगल बैठकित छत्रपती शाहू महाराज, बंटी पाटील यांना का डावलंल? केसरकर म्हणाले,अनावधाने…
- panhala News : वळिवाची हुलकावणी ; माळरानावरील वाळली पिके, शेतकरी चिंतेत
- आषाढी वारीच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरूळ परिसरातील भाविक रवाना
- कामाची योग्य विभागणी करण्यासाठी कार्याध्यक्षपदाची निर्मिती
- मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसला अपघात : सुदैवाने सर्व प्रवासी वाचले