कुद्रेमनी / प्रतिनिधी : परतीच्या पावसाने कुद्रेमनी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाला इतका जोर होता की कुद्रेमानी फाट्याजवळ असलेल्या पुलावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बेळगाव वेंगुला रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे बेळगावहून जाणाऱ्या वाहनांची आणि चंदगडहून बेळगावला येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने सर्वांची दाणादाण उडवून सोडली. गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने अधिक जोर धरला. बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती.
Trending
- मलकापूर- अणुस्कुरा मार्गावर अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एक ठार
- मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूरात ठाण…राज्यात इतरही कामे; आताच कसा वारसा आठवला- सतेज पाटील
- एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर हजारो महिलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल!
- महिला प्रचारक सांभाळताहेत प्रचाराची धुरा!
- मंडलिक, माने यांना विजयी करा ! राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे
- उद्धव ठाकरेंना डावलून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायंच होतं; शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा गौप्यस्फोट
- भाजपंच पहिल टार्गेट संविधान बदलणं; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
- गांधी मैदानात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ; महाविकास आघाडीची बुधवार 1 रोजी जाहीर सभा