नागरिकत्व सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यापूर्वी राज्य सरकारने आपल्याला कळविणे क्रमप्राप्त होते. पण पिनाराई विजयन सरकारने घटनात्मक शिष्टाचारांचा भंग केल्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी म्हटले आहे. मी केवळ रबर स्टॅम्प नसल्याचे म्हणत खान यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
Trending
- किती वर्षे दरमहा 1 हजार रूपयेच मानधन घ्यायचे! साईच्या कोल्हापुरातील तीनही कुस्ती केंद्रातील मल्लांचा प्रश्न
- मिरज तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस! शेतीमशागतींना वेग येणार
- भव्य सीता मंदिर बांधणार ! बिहारच्या सभेत अमित शहांचं जनतेला आश्वासन
- नंदिनी डेअरी स्कॉटलंड क्रिकेट संघाचे अधिकृत प्रायोजक
- पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त! अमित शहा होणार पंतप्रधान; केजरीवालांचा आरोप
- सुपर स्ट्रायकर सुनील छेत्रीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
- दहावीचा निकाल 92.38 टक्के
- काणकोणातून जलमार्गाने कर्नाटकात दारूची चोरटी वाहतूक पुन्हा सुरू