बेळगाव – टी 20 वर्ल्डकप मध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे परंतू या सामन्यावर पावसाचे सावट दिसत होते त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी चिंतेत होते भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता ॲडलेडमध्ये सुरुवात होईल. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.ॲडलेडचे मैदान निरभ्र दिसत आहे त्यामुळे क्रिकेट चाहते आता आनंदी झाले आहेत ग्राउंडचा फोटो सध्या समोर आला आहे.
Trending
- पावसाच्या रिपरिपीतही शिवभक्तांचा उत्साह टिकून
- कुवेतच्या अमीरांकडून देशाची संसद विसर्जित
- वळिवाने शहरासह परिसराला झोडपले
- मुजरा पावसाचा…जयघोष शिवरायांचा!
- फॉर्मात असलेल्या ‘आरसीबी’समोर आज अस्थिर दिल्लीचे आव्हान
- चेन्नईला आज राजस्थानविरुद्ध विजय अत्यावश्यक
- ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी
- शहापूर परिसर शिवमय, आकर्षक चित्ररथ मिरवणूक