शिवसेनेने सध्याच्या सरकार मधून बाहेर पडायचे असेल, तर बाहेर असणाऱ्या आमदारांनी मुंबईत यावे. तसेच आपली भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडावी. त्याचा नक्की विचार केला जाईल. मोबाईल, ट्विटर वरून पत्रव्यवहार करू नका. असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
त्यामुळे आता शिंदे गट कोणती पाऊले उचलणार हे महत्वाचे ठरणार आहे.