स्मार्ट नको पण स्वच्छ बस थांबे द्या अशी बातमी तरुण भारतने प्रसिध्द केली होती. याची दखल घेत आमदार अनिल बेनके यांनी पाहणी करुन अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. धर्मवीर संभाजी चौक येथे असलेल्या बस थांब्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने स्मार्ट ऐवजु कुरुप कामांना गती दिली आहे का? असा सवाल आमदार बेनके यांनी केला.
Trending
- कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची अफवा उज्ज्वल निकम यांनीच पसरवली- शशी थरूर
- सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
- राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांच्या घेतल्या छत्रपतींनी भेटीगाठी
- ”पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब”; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान
- पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आमदार विनय कोरे
- मुबलक पाणी, यंत्रमाग वीजदर सवलत ऑनलाईनची अट रद्द करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : वैदांतिका माने यांचे आवाहन
- महायुतीच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद…वाठार ते शिरोली मोटर सायकल रॅली