मुंबई / ऑनलाईन टीम
लॉकडाऊन कधी लागेल हे सांगता येत नाही. काही महत्वाचे दिवस आहेत. १४ एप्रिल संपू द्यावं लागेल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्याबाबत चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपेंनी सांगितलं. मात्र, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचंही ते म्हणाले.
Trending
- केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी 15 जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी
- होऊ द्यायचं नाही, होवू देणार नाही अशी भूमिका खपवून घेणार नाही ; राजेश क्षीरसागरांचा इशारा
- बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा; येत्या अधिवेशनात आणणार कायदा
- कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा होताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कटिबद्ध आहे…
- पवार साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील ; अजित पवार
- अखेर पवारांनी भाकरी फिरवली; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष
- Kolhapur Breaking : बालिंगे कात्यायनी ज्वेलर्स दरोडा प्रकरण : दोघे संशयित ताब्यात
- …तर तुमची झोप उडवली जाईल ; रोहित पवार यांचा इशारा