मालवण / प्रतिनिधी:
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात गुरु आणि शिष्य हा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे..आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.