दिवसेंदिवस नवनवीन बदल होताहेत. ‘गार्टनर’ने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱया कालखंडात अनेक कंपन्या बँकींग, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात जिथे कुठे व्यवस्थापकांची गरज असेल, तिथे कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले यंत्रमानव (रोबो) नेमतील. कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी व्यक्तिगत सहाय्यक इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केलेले रोबो व्यवस्थापक 2024 पर्यंत कार्यरत होतील. मग मानवी व्यवस्थापक बाजूला सारले जातील, कारण मग त्यांना काही कामच उरणार नाही. 2024 पर्यंत मानवी व्यवस्थापक कंपन्यांतून बाहेर पडण्याचे प्रमाण हे 69 टक्के एवढे वाढले असेल. कंपनीची बरीचशी कामे करण्यास मानवी व्यवस्थापकांना वेळ लागतो. हे रोबो व्यवस्थापक आले की कामे जलद गतीने व अचूकपणे होतील. त्यातून फायदा होईल. की परदेशी कंपन्यांनी तर असे ह्युमनाईड रोबो व्यवस्थापक बसवायला सुरुवातही केलीय
Trending
- वळिवाची सतत हुलकावणी : शेतकरी प्रतीक्षेत
- नारायण राणेंना मारलेली मिठी ही माझी मोठी राजकीय चूक !
- मंत्री राणे , केसरकरांची आज सावंतवाडीत जाहीर सभा
- कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मानवता विकास परिषद राणेंच्या पाठीशी- श्रीकांत सावंत
- आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक
- चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता
- नेपाळच्या नोटांवरील नकाशात 3 भारतीय क्षेत्रे
- बैलहोंगल तालुक्यात चार लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त