ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधन नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहेत.
याआधीही मोदींनी जनतेशी संवाद साधून देशवासीयांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. कोरोनाचे संकट राज्यात वाढतच चालले आहे. आज महाराष्ट्र राज्यात कोरोना बािधतांची संख्या 101 वर पोहोचले आहे. राज्यात संचारबंदी असून सुरू नागरिक घराबाहेर पडत आहेत. सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे मोदी आता काय सूचना करतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.