बेळगाव / प्रतिनिधी :
कोरोनामुळे अनेक जण संकटात सापडले आहेत. अनेक जण परराज्यांत अडकून पडले आहेत. अशा प्रकारे गेल्या महिन्याभरापासून मंगळूर येथे अडकून पडलेल्या धारवाड, गदग, हुबळी, बेळगाव येथील कुली कामगारांना आपापल्या गावी सुखरुप सोडण्यात आले. परिवहन मंडळाच्या बसमधून त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.