म्हादई नदी प्रकल्प लवकरात लवकर जारी करावे तसेच बेळगाव जिह्यातील तलावांना पाणी पुरवठा करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशच्या वतीने करण्यात आली.
आज गुरुवार दि. १३ रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून, भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सरकारला सादर करण्यात आले. योग्य काळात पाउस न पडल्याने जन-जनावरांना पाणी टंचाईने भेडसावून सोडले आहे. बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा असे घोषित करण्याची मागणी केली, तसेच गो हत्या निषेध कायदा रद्द करू नये अशी मागणी केली. (बाईट)
या प्रसंगी भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेशचे अध्यक्ष शिवानंद सरदार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Trending
- राजस्थानसमोर आज ‘आरसीबी’चे कठीण आव्हान
- क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने घेतले दत्त महाराजांचे दर्शन
- शिराळा पश्चिम भागाला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले; बिळाशी ते कोकरूड रोडवर वाहतूक ठप्प
- जमीन एनए करून देण्यासाठी लाच स्विकारताना अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात
- बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा ९३. ३७ टक्के तर कोल्हापूर विभाग ९४.२४ टक्के निकालासह तिसऱ्या स्थानावर
- गुळ, काजू, आजरा घनसाळ, काळा जिरगाचाही महोत्सव भरावा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सूचना
- प्रज्वल रेवन्ना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करा
- नरेंद्र मोदी ‘झूठों का सरदार’: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची टिका