साैंदत्ती शहरात गुर्लहोसूरवाडीत वाल्मिकी भवनसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. श्लोक शंभूलिंगप्पा गुडी (वय ४) व चिदानंद प्रकाश साळुंके (वय ४) अशी मृत्यू झालेल्या निष्पाप मुलांची नावे आहेत. साैंदत्ती शहरात गुर्लहोसूरवाडीत वाल्मिकी भवनचे बांधकाम सुरु आहे. यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकी जवU खेUताना ही दुर्घटना घडली. या प्रकरणाची नोंद पोलीस स्थानकात झाली असून साैंदत्ती पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
Trending
- आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक
- चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता
- नेपाळच्या नोटांवरील नकाशात 3 भारतीय क्षेत्रे
- बैलहोंगल तालुक्यात चार लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त
- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा
- काश्मीरमध्ये ड्रग्ज तस्कराची 1.80 कोटींची मालमत्ता जप्त
- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
- चेन्नईसमोर फॉर्मात आलेल्या पंजाब किंग्जचे आज आव्हान