हीमुद्रा रूक्षपणा घालविणारी समजली जाते.
- वरुणमुद्रा करण्यासाठी करंगळी आणि अंगठा यांची टोकं जुळवून बाकीची तीन बोटं सहज सरळ ठेवावी.
- ही मुद्रा जलतत्त्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे शरीरातील मलद्रव्ये बाहेर टाकण्याच्या क्रियेसंबंधित इंद्रियं व्यवस्थित कार्यरत होऊन मलनिस्सारण चांगलं होतं.
- वरुणमुद्रेच्या सरावाने शरीरातील जलतत्वात वाढ होते आणि रूक्षपणा कमी होतो.
- तहान लागली आणि पाणी
- मिळाल्यास वेळ असेल तर तोंडाची कोरड कमी होते.
- लघवी अडली असेल तर ती सुटते.
- रक्तभिसरण सुधारतं.
- मलनिस्सारण सुधारतं. पित्त कमी होतं.
- रक्तशुद्धिसाठीसुद्धा ही मुद्रा फायदेशीर आहे.
- शरीरात जलतत्त्वं कमी झाल्याने होणारे विकार बरे होतात. त्वचेला स्निग्धपणा येतो.
- गॅस्ट्रोसारख्या रोगात उपयुक्त. तणाव, वेदना कमी होतात. ही मुद्रा केव्हाही, कुठंही आणि कुठंही आणि कितीही काळ केली तरी चालते.