ऑनलाईन टीम / श्रीनगर
भारत आणि पाकिस्तान हे शत्रुत्व दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यापासुन चालत आले असुन काश्मिरवर हक्क दाखवत पाकिस्ताने ने छुप्या रणनीतीचा अवलंब करुन अनेकदा हल्ले केले आहेत. पाकिस्तान ने प्रत्यक्ष विरोध न करता हल्ले करणे हेच धोरण ठेवले आहे.
तर पाकिस्तान समर्थन करत असलेल्या दहशतवाद्यांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तर काश्मिरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुलशन चौक भागात हल्ला केला आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले असल्याची माहिती ए एन आय ने दिली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….