वारणानगर / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीपंपास दिवसा १० तास विज मिळावी याकरिता कोडोली, ता.पन्हाळा येथील एमएसईबी फाटा येथे रास्ता रोको करुण चक्का जाम करण्यात आला.
यावेळी वारणा परिसरातील विविध गावातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते संघटनेचे अजित पाटील, हरिश पाटील, तानाजी पाटील, अशोक पाटील, विजय पाटील, अच्युतराव देशमुख भानुदास पाटील, पांडुरंग पाटील बाजीराव किबीले, शरद शेळके, विजय सावंत, (सातवे), विवेक बच्चे सावर्डे शिवाजी जाधव पोखले, बाजीराव पाटील(केखले)संजय काईगडे पंडीत राबाडे, संजय माळी, रवि महापुरे स्वप्निल सातवेकर, सतिश परीट इ. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. व कोडोली पंचक्रोशितील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.