बेळगाव प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. उसाला किमान 3500 प्रतिटन दर द्यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Trending
- राजवर्धनसिंह कदमबांडे विशेष विमानाने कोल्हापूरच्या सभेसाठी रवाना
- पंतप्रधानांचे आज संबोधन
- ताळगाव पंचायतीचे मतदान उद्या
- खोट्या प्रचाराऐवजी काँग्रेसने राष्ट्रीय मुद्यांवर बोलावे : भाजप
- राणेंच्या मताधिक्यासाठी महायुतीचे पदाधिकारी रणांगणात !
- शिवोलीचा पास्टर डॉमनिक डिसोझा, पत्नीची तडीपारी कायम
- नियमांचे उल्लंघन करुन पती-पत्नीला निवडणूक ड्युटी
- येत्या निवडणुकीत जनतेने भाजपला योग्य जागा दाखवावी !