प्रतिनिधी / रत्नागिरी
सिंचन घोटाळ्यातील अनेक पकरणांची चौकशी अंमलबजावणी संचलनालय म्हणजे ईडीने सुरुकेली. प्राटबंधारे खात्याचे कोकणातील अनेक प्रकल्प्र या विभागाच्या स्कॅनर खाली असून त्याविषयातील कागदपत्रे नुकतीच मागवून घेण्यात आली आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील अनेक प्रकल्प्रांची सर्व कागदप्रत्रे ईडीने स्वत कडे घेतली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वरिष्ठ ईडी अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, तपासाचा भाग म्हणून आम्ही राज्याच्या जलसंपदा मंत्रालयाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. राज्याच्या लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित प्रवार यांना निर्दोषत्वाचा दाखला दिला होता. गेल्या डिसेंबरमध्ये चौकशीचा अहवाल लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाकडे दिला होता. मुंबईप्रोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषणविभागाने गत महिन्यात प्रकरण बंद करण्याविषयी अहवाल न्यायालयात सादर केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या प्राप्र्तीकर विभागातील अंमलबजावणी संचालनालयाने राज्यातील जलसंप्रदा विभागाच्या अनेक प्रकल्पांची चौकशी सुरु केली आहे.
1999 ते 2009 दरम्यान झालेल्या निविदांमध्ये अनियमितता आहे का ? इथ प्रासून अनेक मुद्दे तपासण्यात येणार आहेत. जरी झालेली निविदा त्याला प्रतिसाद म्हणून किती कंत्राटदारांनी ती भरली यातील आर्थिक मुद्दे कोणत्या स्वरुप्रात नोंदवले गेले. कार्यवाहीकशी झाली आदी प्रत्येक मुद्यावर ईडीकडून तपास होणार आहे. रत्नागिरी येथील प्राटबंधारे मंडळाच्या कार्यालयात निविदा प्रकियेतील सर्व सर्वकागदपत्रांची मागणी करण्यात आली. राज्याच्या जलसंपदा विभागाने रत्नागिरी कार्यालयास कळवले की, एक कोटीहून अधिक रक्कम असलेल्या निविदांची सर्व कागदपत्रे ईडी लाद्यावेत. त्याप्रमाणे ही कागदप्रत्रे ईडीकडे सुपूर्द करण्यात आली. प्रत्येक प्रकल्प्रातछोटी मोठ्या कित्येक निविदा निघत असतात. छोट्या निविदांना वगळून केवळ मोठ्या निविदाईडीसमोर जाव्यात याकरीता एक कोटीचानिकष लावण्यात आला. कोकणातीलकामांचे अनेक कंत्राटदार नेमके कोणत्या राजकीय नेत्यांशी संप्रर्कात होते. त्यांचेआर्थिक व्यवहार काय आहेत याचे धागेदोरेईडीकडून तप्रासले जाणार आहेत. यामुळे प्राटबंधारेखात्यातील अधिकाऱ्यांनाही धास्ती वाटू लागलीआहे.