बेळगाव – टी 20 वर्ल्डकप मध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे परंतू या सामन्यावर पावसाचे सावट दिसत होते त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमी चिंतेत होते भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता ॲडलेडमध्ये सुरुवात होईल. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.ॲडलेडचे मैदान निरभ्र दिसत आहे त्यामुळे क्रिकेट चाहते आता आनंदी झाले आहेत ग्राउंडचा फोटो सध्या समोर आला आहे.
Trending
- वारसा हक्क कराच्या आडून काँग्रेसकडून लांगुलचालन ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातून जोरदार टीका
- राजवर्धनसिंह कदमबांडे विशेष विमानाने कोल्हापूरच्या सभेसाठी रवाना
- पंतप्रधानांचे आज संबोधन
- ताळगाव पंचायतीचे मतदान उद्या
- खोट्या प्रचाराऐवजी काँग्रेसने राष्ट्रीय मुद्यांवर बोलावे : भाजप
- राणेंच्या मताधिक्यासाठी महायुतीचे पदाधिकारी रणांगणात !
- शिवोलीचा पास्टर डॉमनिक डिसोझा, पत्नीची तडीपारी कायम
- नियमांचे उल्लंघन करुन पती-पत्नीला निवडणूक ड्युटी