बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्राने देशभरात लॉकडाउनवरील निर्बंध शिथिल केल्यांनतर बेंगळूरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या १०० दिवसांपासून १.४ दशलक्ष प्रवाशांची नोंद झाली आहे.
२५ मे ते १ सप्टेंबर दरम्यान एकूण १५,६५८ हवाई वाहतुकीची नोंद झाली असून बेंगळूर आणि भारतातील उत्तर-पूर्व विभागांमध्ये (33.7 टक्के) सर्वाधिक प्रवासाच्या नोंदी नोंदविल्या गेल्या आहेत.