प्रतिनिधी/ सातारा
पाटण तालुक्यातील तारळी नदी पात्रात रोज कचरा टाकला जातो.पात्रालगत अनेक गावे येतात.तारळे हे गाव 15हजार लोकसंख्येचे गाव आहे. रोज भरपूर कचरा तारळे नदीचे पाञात पडतो. खुप मोठे प्रदुषण होत असून वेळीच बंदोबस्त केला जात नाही.घन कचरा व्यवस्थापन तारळे ग्रामपंचायचे योग्य नाही,अशी तक्रार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी केली आहे.