Browsing: संपादकीय / अग्रलेख

Agralekh

श्रीगणरायाचे आगमन हा तमाम सश्रद्ध आणि भारतीय माणसांच्या आनंदाचा विषय आहे. बाप्पांचे दहा दिवस हे बालकांपासून वृद्धांपर्यंत आणि कलाकारांपासून जनसामान्यांना…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच अर्थ भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची…

हवामान बदलाचे गंभीर संकट जगभर निर्माण झाले असताना, महाराष्ट्र त्यातून वेगळा होऊ शकत नाही. मात्र हे संकट दूर कोठेतरी आहे,…

संस्कृत साहित्यातील पंचमहाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यातील माघाचे शिशुपालवधम् आणि भारवीचे किरातार्जुनीयम् या दोन महाकाव्यांची माहिती आपण यापूर्वीच घेतली. आता आपण…

अध्याय अकरावा मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखर बद्ध होय. भगवंतांनी उद्धवाला जी…

‘चवथ’ म्हणजे गणेशचतुर्थी हा गोव्याचा सर्वांत मोठा उत्सव. चौसष्ट कलांचा अधिपती, छंदपती, गंधपती श्रीगणेश उद्यापासून पृथ्वीतलावर अवतरणार आहे. चला त्याचे…

प्रत्येक कुटूंबातील मुलांना “आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला…

अध्याय अकरावा मुक्त हा लौकिकामध्ये जड, मूक, पिशाच्चासारखाच वागत असतो. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूसारखा एकाच जागी पडून असतो. अनावश्यक बोलणे…

देशाच्या पेट्रोलियम पदार्थांच्या गरजा भागवण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरी प्रकल्प उभारण्याची रचना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने केली. सुमारे 3 लाख कोटी…

आयुष्याच्या प्रवासात वयाचा प्रत्येक टप्पा हा नवनवीन अनुभव घेऊन येत असतो. प्रत्येक वयोगटातील अनुभव हे वेगवेगळे आणि खास असतात. बालपणापासून…